उपजीविका नव्हे आजीविका ...

उपजीविका नव्हे आजीविका ... 

एकदा का एखाद्या गोष्टीबद्दलची आवड व्यक्तीच्या रोमारोमांत भिनली कि, मग त्याला मागे वळून बघण्याची गरज उरत नाही. गरज उरते फक्त ही आवड समोर ठेवून निरंतर वाटचाल करण्याची ... आपल्या कामाविषयी असणारी कमालीची आवड आपली आजीविका बनू शकते. ही आजीविकाच व्यक्तीला स्वतंत्र बनविते. फक्त ध्येय मिळविणे त्याचे उद्देश्य राहत नाही. किंबहुना व्यक्ती नकळत ध्येयापलीकडे वाटचाल करू लागतो. ही वाटचाल त्याला थकवत नाही, उलट त्याला आणखी शक्ती देते. ही शक्ती व्यक्तीला जगण्यापलीकडचा जीवनाचा अर्थ समजाविते. यातून जे जन्मतं, ते असाधारण व्यक्तित्व असतं. एक असं व्यक्तित्व, कि ज्याची तुलना होऊ शकत नाही. ते काहीसं अविश्वसनीय असतं, एक असं व्यक्तित्व जे स्वयंभू असतं, ज्याला स्वतःचं अस्तित्व सार्थकी लावून सिद्ध करता येतं. आणि मग एखादी गोष्ट व्यक्तीची 'आजीविका' बनल्यास त्याच्या 'उपजीविके'चा प्रश्न उरत नाही. पंचभूते म्हणा, निसर्ग म्हणा, जगनिर्मिती करणारी ती जी एक शक्ती आहे, ती हर एक मार्गाने त्या व्यक्तीचा उद्धार करते. ती व्यक्ती आता सामान्य राहत नाही. तर वैश्विक प्रकाशाची एक किरण त्याला उज्ज्वाल्य बहाल करते. ही सृष्टी जणू त्याच्यावर पुष्पवर्षाव करते. ती स्वतः त्या व्यक्तीला जणू दत्तक घेते. वेगवेगळ्या माध्यमांतून या व्यक्तीचा विकास होतो. हा विकास फक्त भौतिक नसतो. शिवाय क्षणिक नसतो. तो निर्वाद चिरंतन सुखाची अनुभूती देणारा असतो. ज्याची किंमत भौतिक पटलावरील क्षणभंगुर सुखापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. जग बदलण्याची धमक आहे. तेजपुंज असा ज्याचा चेहरा आहे. ज्याचा व्याप महासागरापेक्षा विस्तृत आहे. ज्याची उंची गिरिशिखरांपेक्षा जास्त आहे. 

यानंतर जन्म होतो 'चित्तशुद्धीचा'. जी व्यक्ती आजीविका बनवून त्याद्वारे स्वतःला व समाजाला स्थिर करते, ती अश्याच प्रयत्नांनी जलद गतीने 'चित्तशुद्धी' होण्याकडे वाटचाल करत असते. एकदा का चित्तशुद्धी झाली की मग व्यक्तीला जीवनाच्या अंताचीही भिती उरत नाही. ती तिच्या कर्तृत्वाद्वारे समाज दीपमय बनवून केव्हाही या शरीरमयी मायेतून प्रस्थान होण्यासाठी तयार असते. ज्याला आपण मुक्ती असे म्हणतो,

महात्मा फुले यांनी म्हटलेले आहेच,

"ही माझी आजीविका आहे, उपजीविका नव्हे."

इंग्रजी उवाच ...

 इंग्रजी उवाच ... 

परकीय संस्कृतीची कमालीची पकड आजही समाजावर प्रकर्षाने दिसून येते. आपण जरी स्वतंत्र झालो, तरी आपली मने अजूनही किती 'colonized' आहेत, ते नेहमीच काही विद्वान इंग्रजीच्या वापराचा (जरी व्यवस्थितरीत्या येत नसले तरी) अट्टहास करतांना दिसतात. 

तसे याचे दाखले पूर्वीपासूनच दिसून येतात. पण इंग्रजीला जबरदस्ती प्रयोग करण्याची, तिची आई - बहीण, बाबा - दादा एक करण्याची जी अद्भूत शक्ती या धाडस हे लोक करतात, त्यावर हसावे कि रडावे हा प्रश्न निर्माण होतो. 

माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीचीच मी गोष्ट सांगते. त्या व्यक्तीला उगाचंच 'fluently' या शब्दाचा वापर करण्याची सवय आहे, तेही अगदी 'fluently'! (त्याच व्यक्तीची शैली) तशी तुमच्या - आमच्यासारख्या सध्या माणसांसाठी या शब्दाच्या वापराच्या काही मर्यादा आहेत. पण या विद्वान व्यक्तीने 'fluently' ची व्याख्याचं बदलली आहे. एखादी गोष्ट सामान्य व्यक्ती 'easily' घेतो, पण हि व्यक्ती त्यासाठी 'fluently' चाच बळी देते. एखादी गोष्ट व्यक्ती 'effectively' करू शकतो. पण नाही, आमच्या 'fluently' ची सर कशालाच नाही. 

गरज नसतांना किंवा चुकीच्या ठिकाणी उगीचच 'adverb' वापरून आपली हुशारी दाखविण्याच्या नादात बऱ्याच व्यक्तींकडून जास्तीचे ज्ञान प्रदर्शन होते, हा प्रकार त्यातलाच एक !

माणूस घरासाठीचं घरापासून दूर राहतो ...

किती उपहासात्मकआणि तितकीच गंभीर बाब आहे,
माणूस घरासाठीचं घरापासून दूर राहत असतो ,
ऐन घरच्यांचे प्रेम, मायेची ऊब मिळविण्याच्या वयात तो हे सार सहन करत असतो,
माणूस घरासाठीचं घरापासून दूर राहत असतो ... 

मेरी माटी ...

मेरी माटी ... 


सबको अपना मान कर प्यार करे, ये है मेरी माटी। 
सबका ये उद्धार करे, ये है मेरी माटी। 
जीवन को जो सार दे, ये है मेरी माटी। 
पूरे जग को एकही संसार माने, ये है मेरी माटी। 

यह माटी है, जहाँ कभी सबसे पुरातन संस्कृती की नींव बोई गयी। 
जहाँ कई वीरों की कुर्बानी देखी गयी। 
यह माटी है, हड़प्पा, मोहेंजोदड़ो की। 
छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रतापसिंग जी की। 

यह माटी है, जहाँ सूरज कुछ ज्यादा ही गर्व से उगता है। 
जहाँ लोगों ने चन्द्रमा से शितलता का गुण पाया है। 

यह माटी है,
संस्कारों की। 
अध्यात्म की। 
वेदों की। 
संतवाणियों की। 

यह माटी है, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत बसवेश्वर आदि की। 
यह माटी है, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, संत जनाई आदि की। 

धन्य हुई हूँ, के मैं ऐसे माटी का बीज हूँ। 
धन्य हुई हूँ, के मैं ऐसे आँगन का पेड़ हूँ। 

जब भी सोचू इस धरती माँ के बारे मे ,
मेरा शीश नतमस्तक हो जाता है। 
जब भी देखू इस धरती माँ को,
मेरा दिल भर आता है।  

ये मेरी माटी है, जो सबका स्वागत करती है। 
ये मेरी माटी है, ज सबका सम्मान करती है। 

यह माटी है, 
एकात्मभाव की। 
समरसताभाव की। 
शिव की। 
शक्ति की। 
प्रेम की।  
कर्तव्य की। 
विश्वास की। 
परंपरा की। 

यह माटी कही और की नही है ,
यह माटी है भारत माँ की।  

                                                                                                             
                                                                                                                - पूजा निचोले 

संशोधन ...

संशोधन ... 

संशोधन ... खूप आवश्यक आहे ... का ? प्लेग, देवी, पोलिओ, फ्लू ... काय न काय अश्या व्याधी ... एकेकाळी मृत्यूतांडव घडविलेले साथीचे रोग आज दिसायलाही मिळत नाहीत ... संशोधनाचीच कृपा आहे ... 
असं म्हटल्या जात की, जगाचा अंत होणार. सध्या तर कोरोना याचा क्लायमॅक्स दाखवतंच आहे जणू. पण विश्वास ठेवा, एक - दोन वर्षातच येणाऱ्या लशी या काही चमत्काराशिवाय कमी नाहीतच. आणि चमत्कार कुणाचा ... माणसाचा ... 
हे मान्य आहे की येणाऱ्या दिवसांत आपण कदाचित वाईट दिवस बघू शकतो ... पण त्यावर मनुष्य स्वतःच उपाय काढेल ... यातही शंका नाही, कारण असे कित्येक तरी उदाहरणे आहेत. कित्येक दुष्काळ, महामारी, बघितलेले काही वृद्ध अजूनही जेव्हा त्यांच्यावरची आपबिती सांगतात, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यामानाने आपण खूपच भाग्यवान आहोत. त्या काळाचा जर विचार केला तर हा काळ खूपच स्थिर आयुष्य देणारा आहे. जगात संकट नेहमीच येत राहिली, पण माणसाने प्रयत्न सोडले नाहीत, सोडणार नाही. आजपर्यंतचा हा जगाचा प्रवास हेच दर्शवितो. 
अहो, चंद्रावर जागा घेतायतं  लोकं ... १०० वर्षांपूर्वी हा विचार तरी असेल का ? पण तेच आज माणसानेच सत्यात आणलंय ... श्रीकृष्णाने श्रीमद भगवदगीतेत सांगितलंय,
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।
अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृज्यामहं ।।
पवित्राणाय साधूनांन विनाशाय च दुष्कृताम ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामी युगे युगे ।।
ही निसर्गाचीच कृपा आहे की माणसाची बुदधी ... हा प्रश्न वेगळा ... पण कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढण्याप्रत सदबुदधी निश्चितपणे माणसाला मिळत आलीय . 
आता तुम्ही म्हणाल या गोष्टी वैज्ञानिक आहेत . पण सामाजिक संदर्भाबाबत, सामाजिक विषयांबाबत अभ्यास असायलाच हवा . त्यातील संशोधन मनासाठी उपयुक्त आहे खरे , कारण मन शांत असेल, त्यात सद्भाव असतील, तेव्हाच वाईटातूनही छान उभारून यायची प्रवृत्ती निर्माण होते . 
संशोधन ... कुठलेही असो .... आवश्यकचं आहे ... 


बारिश ...

 बारिश ...

बारिश रिझाती हैं मन को,
बारिश रिझाती हैं सब को।

यूँ तो बूंदों का कोई रंग नहीं होता,
फिर भी जीवन में रंग भरने के लिए ये अच्छा बहाना बन जाती हैं।

बंजर सिर्फ धरती नहीं होती,
मन भी कभी कभार बंजर बन जाते हैं।
जरूरत सिर्फ धरती को ही नहीं होती इसकी,
इंसान को भी बारिश जीना सिखाती हैं।

जैसे रेगिस्तान में ये फूल खिलाती हैं,
मन के माटी में भी आस के फूल खिलाती हैं।

ये सिखाती हैं हमे हँसना और रोना,
ये सिखाती है कितना हसीन है किसी चीज़ को निर्माण करना।

रेगिस्तान की प्यास बुझाती हैं बारिश,
मन मे विश्वास लाती हैं बारिश

जैसे धरती सुगंधित हो जाती हैं,
इंसान के जीवन में भी सुगंध भरती हैं बारिश!

जैसे शाद्वल सामने दिखाई दे,
वैसे ही सपने दिखाती हैं बारिश

जागे रहते सपने दिखाएं, वो होती हैं बारिश,
और उनको पूरा करने का ध्यास जगाएं, वो होती हैं बारिश।

इंतजार ...

 इंतजार ...

इंतजार का भी अपना एक मजा है,
इंतजार की भी मानो अपनी एक अदा है।

सालों तक बिता देते है लोग किसी के इंतजार में,
सब कुछ भूला देते है लोग किसी के इंतजार में।

हो जाते कभी उदास लोग किसी के इंतजार में,
फिर भी नही घटती है आस किसी के इंतजार में।

आता नही चैन और करार किसी के इंतजार में,
खो जाती है होशों आवाज़ किसी के इंतजार में।

ये इंतजार है, जो जीना सिखाता है,
ये इंतजार है, जो मरना भी बेहतर बनाता है।

ये इंतजार है, जो किसी चीज़ के पाने की क़ीमत सिखाता है,
ये इंतजार है, जो सब कुछ हार कर भी जितने की आस लगाता है।

और क्या कहे इंतजार के बारे में,
ये किस को नहीं हैं ?

हम तो मानते है, के जब तक जीवन है,
बस एक ही कायम चीज़ है, जो बस इंतजार हैं।

वैसे तो इसका अपना एक मजा हैं,
पर कभी मानों लगती ये कोई सजा हैं।

इंतजार भले ही जीवन त्रासदियुक्त करता हो,
पर इंतजार कभी मरने भी नही देता।

ये तो बस इंतजार हैं किसी चीज का, के लोग उस भरोसे हँसते हैं।
वरना यहाँ शिकायतों की कमी कहाँ !

ये तो इंतजार है, के लोग जीते हैं,
वरना यहाँ मरने का गम हैं कहाँ !

Oh, what to say about our india !

Oh, what to say about our india !

Anything we say will be less....

And we all are proud indians

Dont ever think to mess...


Here you find places diverse,

People diverse,

Cuisins diverse,

Diversity in each and every thing...

Without any reason...


We enjoy northern lussi,

We enjoy southern coffee,

We enjoy mumbai wadapav,

We enjoy bengali sandesh...

We enjoy each and every season...

With equally different festivals...


Trust me it's a fantastic fusion...

Come and live in my india...

Its a great treasure...

You will get such a pleasure...

There will be no boundaries to measure ...




Happiness ...

Happiness is like a feather,

It exhilarate a lot ,

It etherises your senses,

Feeling numb overall !

प्रिय बुद्धि ...

प्रिय बुद्धि,

कधीतरी शांत रहात जा ।

प्रत्येक वेळी नसतं तुझ काम ,

इतके जरा समजतं जा ।

ज्यावेळी गरज असते ,

तू सुन्न होऊन बसतेस ,

गरज नसताना मात्र ,

उगाच तू डोकावून बघतेस ...


काही उपयोग नाही स्वप्नांचा ...

काही उपयोग नाही स्वप्नांचा ,

जर ते कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत .

काहीच उपयोग नाही प्रश्नांचा ,

जर त्याचे काही उत्तर नाही .

काहीच उपयोग नाही तत्त्वांचा ,

ज्यांचा काही वापरचं नाही .

काहीच उपयोग नाही या अस्तित्वाचा ,

ज्याचा काही अर्थच नाही .


Moon is the reflection of life

Moon is the reflection of life ...

Fifteen days bright ...

Like good days of our life ...

Fifteen days towards dark ...

Life's another black side ...

It's emergence ...

Like birth of a innocent ...

It's end ...

All the hopes going in vain ...

It flourishes...

As growing life ...

Then diminishes ...

As last valediction forever ...

सफ़र जारी रखो ...

सफ़र जारी रखो,

चाहे  मंज़िल की खबर न हो ।

चाहे छोड़ दे ये दुनिया ,

तुम अपनी उम्मीद कभी न छोड़ो।

जो आज तुम पर हँस रहे है ,

समय आने पर तुम्हें अपना बनाने के लिए पीछे लग जाएँगे ।

जो आज तुम्हे इस मोड़ पर , इस हाल में तन्हा छोड़ रहे है ,

एक दिन शर्म के मारे मन ही मन पछताएँगे ।

कर्ज़ चुकाना पड़ता है ...

कर्ज़ चुकाना पड़ता है ,

यह बात तो सच है ।

कोई मामूली चीज़ देकर लोग ,

किश्तों में कर्ज ले लेते है ।

जताते है , के वो मेहरबान है ,

सच तो ये है 

की हमारी साँसों का भी , ये हिसाब रखते है ।

किसी पर एतबार न करो यहा ,

रिश्तें भी खून के आंसू रुलाते है ।

ये जो इतना अपनापन दिखाते है ,

समय आने पर अपनी हैसियत दिखा ही देते है ।

कोई यह किसीका का नही ,

बस एक यही सच बात है ।

ये सब मतलब का बाजार है ,

जो हमारे सपने तक बेच देते है ।




Dreams ...

My sleep if often incomplete without Dreams...

To fly like a bird...

To flow like a river...

To blow like shivering wind...

To stick like a mountain...

To be in nature's lap...

To be far from this tiring life...

To be with nature all the time...

बेटी

क्यों कहते है कि बेटी को मानते है बेटा ,

बल्कि वक्त आने पर बेटी सा बलिदान कोई न देता।

बेटे को हर हाल में ऊँचाई दिलानी है ,

अरे बेटी क्या,उसने तो रोटी बनानी है ।

बेटा कैसा भी हो, आँख का तारा है ,

बेटी कहने को तो पूरा घरबार तुम्हारा है ।

बेटे को बना दिये हो सबका प्यारा ,

बेटी और क्या रहे, सिवाय टूटता तारा ।


Black: The Colour

Black is the colour of Fertility , 

Proginator of brightness,


Black is the colour of hope ,

Waiting for the morning ,


Black is the colour of purity ,

Helping to forget the past ,


Black is the colour of truth ,

That everyone has to face in life , 


Black is the colour of life ,

Giving a way to live ...

कर्ज़ चुकाना पड़ता है ...

कर्ज़ चुकाना पड़ता है,

यह बात तो सच है ।

कोई मामूली चीज़ देकर लोग ,

किश्तों में कर्ज ले लेते है ।

जताते है , के वो मेहरबान है ,

सच तो ये है 

की हमारी साँसों का भी , ये हिसाब रखते है ।

किसी पर एतबार न करो यहा ,

रिश्तें भी खून के आंसू रुलाते है ।

ये जो इतना अपनापन दिखाते है ,

समय आने पर अपनी हैसियत दिखा ही देते है ।

कोई यह किसीका का नही ,

बस एक यही सच बात है ।

ये सब मतलब का बाजार है ,

जो हमारे सपने तक बेच देते है ।


अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...