हालात के पिंजरे बंधा पंछी है इंसान ...

हालात के पिंजरे बंधा पंछी है इंसान ... 

हालात के पिंजरे बंधा पंछी है इंसान ,
चाहे कितनी भी कोशिश क्यों न करे ,
ये आजाद हो नही सकता।

तमाम तमन्नाऐ लेकर यह निंदा तो रह लेता है ,
पर निराशाएँ कब्र बनकर उसे रिहा नहीं करती।

ऐसे डूबते सूरज की तरह है इंसान ,
जो अपना उदय भी बता नही सकता।

रहती है कश्मकश हर पल इस पुतले में ,
पर ना जाने क्या मजबूरी होती है ,
की जता भी नही सकता।

जब समझ जाता है जिने का अर्थ ,
ये अंत की तरफ आ चूका होता है।

जब आ जाता है इसे बिनदिक्कत चलना ,
ये आखिरी ठोकर खाता है।

हे खेल रचनेवाले,
हमे कठपुतलियाँ मत समझो ,
इन आँखों में जो आँसू हैं ,
तुम पानी की चंद बूंदे मत समझो।

जो भेजा है यहाँ पर यूँ बेसहारा ,
क्यों होता हैं फिर हम पर दुखों का पहारा।
हम यूँही अकेले तन्हा बस अंजान राह पर चलते रहे ,
अपनी तमाम ख्वाबों का हम गला घोटते चलते रहे।

जो सोचते थे के यह  होगा ,
हम वही गलत होते चले गए  ,
जो न सोचे सपनों में भी ,
हम वही देखते चले गये।
कहने को तो मौत पर कफ़न ओढ़ते है ,
हम तो ताउम्र वही पहनते चले गए ।

ना जाने ए ज़िंदगी ,
तूने भीड़ हैं जग मे कितनी देखी ,
पर हम तो भरे बाजार में ,
बस तन्हा होते चले गए। 

अकेले चलते जा रहे है ...

अकेले चलते जा रहे है ...

अकेले चलते जा रहे है ,
बस अकेले चलते जा रहे है।

ना  सामने कुछ दिखता है ,
ना पीछे किसी की छाया है।

सब मुझको पराये लगते है ,
मैं खुदको परायी लगती हूँ।

इतना सोच चूकी हूँ  मैं ,
की अब सोचने से डर लगता है।

इतना सह चूकी हूँ  ,
की अब सहने से दिल धड़कता है।

सच में कितने बंधनों में जीता है मानव ,
इसका कोई व्याप नहीं।

कब होगा नया सवेरा ,
इसका कोई जवाब नहीं।

यूँ बंदिशों के घेरों में ,
खुद को अकेली पाती हूँ ।

मैं रोज अपने सपनों में ,
सपनों को छोड़ आती हूँ 

साहित्य

साहित्य 

'साहित्य ' हे अजाण सौंदर्य आहे . त्याला तोलून मोलून चाळत यायचे नाही . किंबहुना ते  गणितासारखे ठराविक उत्तर काढणारे शास्त्र तर नाहीच नाही , त्याची स्वतःची अशी एक आगळीवेगळी ओळख आहे . त्यात जर ठराविकपणा आला , तर ते साहित्य कसे ?

साहित्याचा उद्देश्य मानवाच्या उद्धारासाठी आहे . जगत तर मनुष्य आधीही होताच , पण साहित्याने त्याला एका प्राण्यापासून 'माणसाचा ' दर्जा दिला . त्याला मानवी मूल्य देऊन सुसंस्कृत बनविले . आणि आज त्याच साहित्याला बंदिस्त कक्षेत बघताना काळजी वाटते . कदाचित यामुळेच उच्चविद्याविभूषित असूनही ते हळवे , नाजूक कविमन हरपतंय . महत्वाचं म्हणजे Logical and Rational Thinking कडे कल वळल्यामुळे मुळात साहित्यात त्याचे मूळ गुणधर्म व वैशिष्ट्ये उरलीत कुठं ?

प्रत्येक गोष्ट मनुष्य स्वतःच्या मुठीत नाही घेऊ शकत . 'साहित्य ' हे त्यांपैकीच एक ...


सृजन

सृजन 

शब्दातच किती ते सामर्थ्य ! सृजन म्हटल्यावर आपल्याला अर्थबोध होतो , तो नाविन्याचा , नव्या जन्माचा , नव्या उमेदीचा , नव्या उत्स्फूर्ततेचा , एका अगदीच नव्या सोहळ्याचा ...

बघायला गेलं तर थोडक्यातही याची व्याख्या करता येईल . पण कोणत्याही गोष्टीच्या 'श्रीगणेशाला ' अचानक सुरुवात होत नाही ... तशीच या शब्दाची व्याप्ती आहे ... तसंच या शब्दाचं सौंदर्य आहे . मग तो सृष्टी बघण्यासाठीचा घेतलेला जन्म असो वा एखाद्या व्यक्तीच्या विचारांना मिळालेला जन्म असो ... प्रत्येक ठिकाणी सृजन आहे .

जन्म म्हटल्यावर निसर्ग आठवतो कारण हि देणगी निव्वळ निसर्गाची देणं आहे . आणि निसर्ग म्हटल्यावर काहीतरी गूढ शक्तीची अमर्याद वास्तविकता बघायला मिळते .  जे नैसर्गिक ते तितकंच गूढ .

मुळात या शब्दातच अनाकलनीय खोली आहे . जगात सर्व निसर्गनिर्मित आहे म्हणजे जगच एक गूढ आहे . माणसाच्या जन्माचं गूढ  , मृत्यूनंतरच्या जगाचं गूढ ...हे गूढंच आहे . ज्यासाठी मनुष्य तर्कसंगत विचारांना आधार घेतो आणि त्याचा परिणामांकडे जाण्याचा प्रयत्न करतो . कारण या गुढाची व्याप्ती बघता प्रत्येक गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळेलच असं नाही . व्यक्तीद्वारे जे विचार स्फुरले जातात , लेखनात येतात , तेही एक गूढच आहे . अचानक काही नसतांना एखाद्या गोष्टीवर , शब्दावर मनुष्य जो विचार मांडतो , तेही गूढच आहे . प्रत्येकाचा स्वतःचा एक असा पिंड असतो , तोही तितकाच गूढवादी आहे .

याचाच अर्थ सृजन म्हणजे काहीतरी गूढ , सर्वव्यापी , निराकार , निर्गुण , निरपेक्ष , अनाकलनीय , असिमित , अनपेक्षित , अव्यक्त , अपरिचित , अलिखित , अनिर्बंध , अकस्मात , अनिर्णायक आणि अमर्याद व खऱ्या अर्थाने 'अमरही '

जगात सर्व गोष्टींचा अंत  निश्चित आहे . मात्र सृजनाचा अंत होणे नाही . ते नवचैतन्य आहे , नवनिर्मित आहे , अंताला कारण देणारे ते  एकमेव अजेय वास्तव आहे ...
कारण ते 'सृजन ' आहे 

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...